स्वावलंबन
साताऱ्याहून राधिका समरशी लग्न करून मुंबईला आली. तिच्यासाठी हे सगळंच नवीन होत. घरचं तिच जग बनलं होत. सर्वच गोष्टींसाठी ती समरवर अवलंबून असायची.कंपनीच्या कामानिमित्त समरला सहा महिन्यांसाठी दुबईला जावं लागणार होत. राधिका हवालदिल झाली होती. आपण सर्व सांभाळू शकू का हा आत्मविश्वास तिच्यात नव्हता. माहेरी जायचा पर्याय होता पण कधी ना कधी आपल्यालाच आपल बघावं…