100 Words Stories

उमेद

राजीवला अर्धांवायूचा झटका आल्यामुळे त्याच्या शरीराची एक बाजू निष्क्रिय झाली होती.सुमती आणि इतर घरच्यांची त्याच्यामुळे होणारी धावपळ आणि त्रास त्याला पाहवत नव्हते.स्वतःचे कुठलेच काम एकट्याने करू शकत नव्हता,त्यामुळे तो हरून गेला होता,चिडचिडा झाला होता.योग्य उपचार केले तर राजीव पूर्ववत होऊ शकतो हे डॉक्टरने सुमतीला सांगितले.सुमतीचे राजीववर खुप प्रेम होतेच पण मुळ स्वभावसुध्दा जिद्दी होता.राजीवला बरे…