ऊन.
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सुख दुःखाचे क्षण हे अगदी ऊन आणि सावली सारखे असतात. जसं ऊन सरून सावली येतेच तसेच दुःख संपून सुख हे येतच, हा विचार मनात ठेऊन आपण नेहमी प्रयत्नशील, आणि आशावादी राहावे. डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.
Good Thoughts Naturally Culminates Into Good Actions…