उत्तरायण.
तिचा स्वभाव,विचार त्याला आवडू लागले. दोघांच्याही जोडीदाराचं खुप वर्षापूर्वीच निधन झालं होत. त्यांच्या नंतर यांनी मुलांचे योग्य रीतीने संगोपन केले. आता मुले मोठी झाली, स्वतःच्या जगात रमली होती. सर्वांमध्ये असूनही हे दोघे मात्र एकटेच होते. आयुष्याच्या उत्तरायणात तिची सोबत असावी असे त्याला वाटत होते. त्याने तिला लग्नासाठी विचारले.तिच्या मुलांच्या कानावर ही गोष्ट पडली. या वयात…
