Poem

शरद पौर्णिमा

आश्विन मासी उगवला चंद्र पुनवेचा,भारतीय संस्कृती नुसार हा दिवस आहे खुप महत्वाचा. कोणी म्हणते शरद पौर्णिमा तर कोणी म्हणते कोजागिरी,तर कुठे हिला संबोधले जाते माणिकेथारी (मोती तयार करणारी). कोजागिरीचा अर्थच बघा किती खोल आहे,‘कोण सजग आहे, ज्ञानासाठी आतुर आहे’ असे लक्ष्मी देवी विचारात आहे. शरद ऋतूतील ही पौर्णिमा आहे सर्वांना वेध लावणारी.प्राचीन, धार्मिक, खगोलिक, सांस्कृतिक…