कोणे एके काळी..
वाघाची गोष्ट वाघ,वाघीण आणि तीन बछड्यांसोबत चुकून मानवी वस्तीत शिरला.एकच गोंधळ माजला.लोकांनी त्यांच्यावर मिळेल त्याने वार करायला सुरुवात केली.वाघीण जखमी झाली.ते पाचही जण कसेबसे वस्तीतून बाहेर पडले.वाघिणीला रक्तबंबाळ झालेले पाहून बछडे रडू लागले. रडत वाघाला म्हणाले, ” बाबा माणूस कसा कुटुंबासाठी घर बांधतो.तुम्ही आमच्यासाठी घर का नाही बांधलं?आज आपलं घर असतं तर आपण भटकलो नसतो.आईला…








