माझी माय.
लेकीचा अपघात झाल्याचे कळताच नर्मदाबाई धावतच तिच्या सासरी गेल्या. इंजुरी सिरीयस होती. नर्मदबाईंनी अगदी सहा महिने तिथे राहून लेकीच सर्व केले. तिला बरे करताना तिचे घरही सांभाळले. ती थोडी स्थिरस्थावर झाल्यावर त्या निघाल्या. लेकीने त्यांचे पाय पकडले,ओक्साबोक्शी रडत म्हणाली,“आई मला माफ कर.सावत्र म्हणून मी नेहमीच तुझा अनादर केला.पण तू नेहमीच माया दिली.तुझा चांगुलपणा मला कधीच…

