प्रजासत्ताक दिन.
१५ ऑगस्ट १९४७ साली आपला भारत देश स्वतंत्र झाला, पण २६ जानेवारी १९५० साली संविधान स्वीकारून भारत देश एक लोकतांत्रिक, सार्वभौमिक आणि गणराज्य देश बनला. प्रजासत्ताक म्हणजेच प्रजेची सत्ता असलेला हा भारत देश.. “हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे आ चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची, रामायणे घडावी,येथे पराक्रमाची शीर उंच उंच व्हावे, हिमवंत…

